Saturday, February 4, 2012

संकीर्ण चालू घडामोडी भाग-6


  • "आई मला मारू नको' हा पहिलावहिला थ्रीडी चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर.
  • 1972 साली परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना.
  • 17 सप्टेबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिन.
  • दुसरी जागतिक महाराष्ट्र परिषद जानेवारी 2011 मध्ये औरंगाबादेत संपन्न.
  • जेष्ठ अभिनेत्री सायराबानू आणि शशिकला यांना 2011 च्या  पुणे  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार .
  • जानेवारी 2011 मध्ये चेन्नई येथे 98  वी राष्ट्रीय सायन्स काँग्रेस संपन्न. उदघाटक होते: पंतप्रधान डॉमनमोहन सिंग . हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शताब्दी वर्ष. त्यामुळे केंद्रशासनाचा 2011 -12 हे विज्ञान वर्ष म्हणून साजरे करायचा निर्णय. हे सुद्धा लक्षात ठेवा कि 2011 हे आंतरराष्ट्रीय रसायन शास्राचे वर्ष म्हणून साजरे होत आहे,
  • युनो च्या सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्य म्हणून भारताची अलीकडे निवड झाली. तब्बल 19 वर्षांनी भारताला पुन्हा तशी संधी मिळाली.
  •  भाटीय हवाई दलाच्या  उपप्रमुखपदी . के. ब्राउणी  .
  • ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक व्यवहार करता यावे यासाठी भारतीय टपाल खात्याने क्रेडीट कार्डसारखे कार्ड देण्याची योजना आखली आहे.
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो ) सुरक्षा परिषदेत दहशतवाद विरोधी समितीच्या प्रमुखपदी भारतचे राजदूत हरदीप सिंह यांची निवड झाली आहे.
  • पहिले वार्षिक भारतीय संमेलन नवी दिल्लीत संपन्न
  • सचिन तेंडूलकरने  कसोटीतील 51 वे शतक . आफ्रिकेतील केपटाऊन च्या मैदानावर झळकावले.
  • देशभरात   5000  ग्राम-न्यायालये सुरु केली जाणार आहेत. या योजनेचा शुभारंभ झाला 2 आक्टोबर 2009 रोजी.
  • 2011 चे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपुरात .
  • कर्मचारी  भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या  खाते क्रमांकाऐवजी युआयडी क्रमांक वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment