Showing posts with label वेध प्रश्नपत्रिकांचा. Show all posts
Showing posts with label वेध प्रश्नपत्रिकांचा. Show all posts

Saturday, February 4, 2012

वेध प्रश्नपत्रिकांचा-6

  • 2007 चा दादासाहेब फाळके पुरस्कार यांना देण्यात आला.--> मन्ना डे
  • (2008 - व्ही.के मूर्ती
  • 2009 - डी. रामानायडू
  • 2010 - के. बालाचन्देर )
  • आय. सी.सी. चॅम्पीयन्स करंडक क्रिकेट स्पर्धा 2009 चा विजेता देश---> ऑस्ट्रेलिया
  • दुबई येथे झालेल्या विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कोणी सुवर्णपदक मिळवले. .---> डोला बॅनर्जी
  • भारतीय जनता पक्षाचे नेते जसवंतसिंग यांच्या वादग्रस्त पुस्तकाचे नाव ---> जिना : इंडिया -पाकिस्तान अँड पार्टिशन 
  • कोणत्या वयोगटातील मुला मुलींच्या शिक्षणाची घटनात्मक जबाबदारी सरकारने उचलली आहे. ---> 6 ते 14
  • जागतिक तापमान वाढीचे एक प्रमुख कारण --> सी.एफ. सी. वायू
  • 'शांतता परिसर' घोषित भागात दिवसा लाउडस्पीकरचा आवाज किती डेसिबेल पर्यंत नियंत्रित असला पाहिजे. ---> 50
  • ग्रामपंचायतींच्या सदस्यांना बैठक भत्ता इतका मिळतो --->25 रु. दरमहिना
  • पंचायतराज व्यवस्थेत 50 % आरक्षणाचा कायदा कोणासाठी केला आहे ----> महिला
  • कोणत्या कलमानुसार न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा अधिकार संसदेस आहे.---> कलम 221 (1)

वेध प्रश्नपत्रिकांचा-5

  • वेदोक्त प्रकरणाशी संबंधित व्यक्ती-->: शाहू महाराज
  • "विधवा-विवाहोत्तेजक " मंडळाची स्थापना केली.---> महर्षी कर्वे
  • शेक्सपिअरच्या  "हॅम्लेट' नाटकाचा मराठीत "विकारविलसित' नावाने अनुवाद केला. --> गोपाळ गणेश आगरकर
  • 1896 मध्ये "अनाथ बालीकाश्रमा "ची स्थापना केली.--> महर्षी कर्वे
  • अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापना केली .---> समता संघ
  • "वाक्य मीमांसा " या ग्रंथाचे करते कोण? ---> गोपाळ गणेश आगरकर
  • "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध यांनी लिहिला.---> गोपाळ गणेश आगरकर
  • अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "मिस क्लार्क " नावाचे वसतिगृह सुरु केले. ---> राजर्षी शाहू महाराज
  • सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली.---> महर्षी धोंडो केशव कर्वे
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव ---> माणिक बंडोजी ठाकूर
  • 'सार्वजनिक सत्यधर्म ' हा ग्रंथ कोणी लिहिला.---> महात्मा फुले
  • 'राष्ट्रीय भजनावली' आणि 'जीवन जागृत भजनावली ' चे लेखक हे होत.----> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • 'ब्राह्मणांचे कसब ' या पुस्तकाचे लेखक हे होत.---> महात्मा ज्योतिबा फुले
  • 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ' कोणी सुरु केले.--->छत्रपती शाहू महाराज
  • 'श्री नारायण धर्म परिपालन ' या संस्थेची  स्थापना कोणी केली --->श्री नारायण गुरु
  • 'सत्यार्थ प्रकाश ' हे पुस्तक कोणी लिहिले -----> स्वामी दयानंद सरस्वती
  • 'पॉव्हर्टी आणि अनब्रिटीशरूल इन इंडिया ' या पुस्तकाचे लेखक ---> दादाभाई नौरोजी
  • यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात ---> राजा राममोहन रॉय
  • 'ब्रम्हीका समाजा'ची स्थापना केली. ----> केशवचंद्र सेन
  • पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ---> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • भारतातील त्रिभुज प्रदेश तयार केलेय काही नद्यांची नावे--> कावेरी, कृष्णा, गोदावरी
  • भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी ----> नर्मदा 
  • भारतात सर्वात जास्त क्षेत्र या द्वारे सिंचित होते----> विहिरी
  • दक्षिणेस महादेव डोंगर आणि उत्तरेस हरिश्चंद्र- बालाघाट डोंगर या मुळे या नदीचे खोरे मर्यादित झाले आहे.---> भीमा
  • गोदावरी नदीचा उगम येथे आहे ----> त्र्यंबकेश्वर
  • हे शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -----> नाशिकमहाराष्ट्रात पहिला साखर कारखाना येथे उभारला गेला ----> अहमदनगर जिल्ह्यात
  • भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य ---> महाराष्ट्र
  • बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात याचे साठे आहेत.----> दगडी कोळसा
  • कोणत्या राज्यात दशलक्षी (लोकसंख्या किमान दहा लाख ) शहर नाही .----> छत्तीसगड
  • मुंबई- नाशिक हमरस्त्यावर हा घाट आढळतो.-----> थळ
  • भारतात कोणत्या क्षेत्रातील उद्योगांच्यामुळे मजबूत औद्योगिक पाया तयार होण्यास मदत झाली आहे .---> सार्वजनिक
  • 1991 पासून भारताने कोणत्या प्रकारच्या विदेश व्यापार धोरणाचा अवलंब केला आहे ---> मुक्त
  • रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले .------> 1949
  • 2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे.----> 7 वी
  • मौद्रिक धोरणाची पतनियंत्रक साधने कोणती आहेत ? ---> संख्यात्मक आणि गुणात्मक

वेध प्रश्नपत्रिकांचा-4

  • भारताची  अणु-उर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी---> आय. एन. एस. चक्र
  • जगातील सर्वात उंच रेल्वेमार्ग -ल्हासा तिबेट  ते गोल्मड-सिटी क़्किन्गहाई  (चीन ) -> 1 जुलै 2006 ला खुला झाला --> 5072 मी.
  • महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजनेस अर्थसहाय्य ---> वर्ल्ड बँक
  • पहिली सहकारी सूतगिरणी ---> इचलकरंजी
  • मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री ----> बाळासाहेब खेर
  • द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
  • महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
  • मुंबई मेट्रो प्रकल्प पहिला टप्पा उदघाटन--> मनमोहन सिंग यांच्या हस्ते ---> 22 जून 2006
  • मुंबई मोनोरेल पहिली यशस्वी चाचणी --> 26 जानेवारी 2010
  • भारतातला पहिला आडवा उघडणारा पूल---> गोवा (पोईरा)
  • मुंबईतील स्कायबस प्रकल्प ---> कोंकण रेल्वे महामंडळाद्वारे उभारणी
  • राज्यात वर्धा प्लॅन ची अंमलबजावणी--> सहाव्या योजनेपासून
  • पंचायतराज व्यवस्थेचे जनक --->पंडित  जवाहरलाल नेहरू ---> 2 ऑक्टोबर 1959 ---> राजस्थान पहिले राज्य
  • पाणीस्त्रोतासाठीच्या विदेशी मदतीतीतील वर्ल्ड बँक चा वाटा ---> 70 %
  • हिवाळ्यात ह्या नदीतील पाण्याचे प्रमाण वाढते---> कावेरी  नदी
  • कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना जानेवारी 1996 पुणे येथे.
  • लाटांवर आधारित  उर्जा प्रकल्प ---> रत्नागिरी जिल्ह्यात
  • नागझिरा --> भंडारा  जिल्ह्यात आहे.
  • पुणे विद्यापीठातील इस्रो चेअर "राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि दूरशिक्षण  " या विषयासाठी आहे.
  • ताश्कंद करार --> भारत-पाक दरम्यान 1966 साली झाला.
  • महाराष्ट्रील जिल्हे--> 35
  • आदिवासांचा राज्यघटनेत उल्लेख असा आहे--> अनुसूचित जमाती
  • ऊस उत्पादनात  महाराष्ट्र देशात दुसरा. उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.
  • 1 मे 1960 म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळेस राज्यात 26 जिल्हे होते. 
  • स्वातंत्र्यपूर्व काळात  या संस्थानाने 'पंचायत राज 'चा पुरस्कार केला होता ---> औंध संस्थान 
  • 20 कलमी कार्यक्रम ---> इंदिरा गांधी
  • आदिवासी समाजाच्या सुधारणांकडे लक्ष देणारे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री---> वसंतराव नाईक
  • सौरशक्तीवर चालणारा 140 MW चा "एकत्रित वीज निर्मिती प्रकल्प " येथे आहे ---> जोधपुर (राजस्थान)
  • पंचायतीने बडतर्फ केलेल्या सेवकाला 01 महिना इतक्या कालावधीत बी.डी. ओ. कडे अपील करता येते.
  • मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम.(GSM) चा पूर्ण विस्तार असा आहे --->Global System of Mobile Communication. तर CDMA चा पूर्ण विस्तार आहे ---> Code Division Multiple Access.
  • आदिवासी वन संरक्षण कायदा जुलै 2004 साली पारित झाला.
  • धोकादायक इमारती पाडणे हे कार्य महापालिकेच्या आवश्यक कार्यात समाविष्ट .
  • शासनाने कुपोषणावर एकाचा तोडगा आणला आहे/ योजना कार्यान्वित  केली आहे ---> नवसंजीवन योजना
  • ग्राहक संरक्षण कायचा मुख्य हेतू हा आहे ---> ग्राहकांच्या हिताची जोपासना
  • हळद पेटंट च्या लढाईशी  संबधित व्यक्तीमत्व--> डॉ. रघुनाथ  माशेलकर

Friday, February 3, 2012

वेध प्रश्नपत्रिकांचा-3


  • दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हि खालीलपैकी एक बँक आहे? शिखर बँक
  • जानेवारी  2010 मध्ये एका उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार आणि वरिष्ठ न्यायपालिकेतील व्यक्ती या संदर्भात निकाल दिला :=> दिल्ली उच्च न्यायालय
  • देशात दुसऱ्यांदा शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला? आंध्रप्रदेश
  • 2009 च्या  विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किती जागा  जिंकल्या? 13
  • नेपाळचे माओवादी पंतप्रधान : पुष्पकमल दहल किंवा प्रचंड
  • भाषिक प्रांत पुनर्रचनेसाठी दार आयोगाची स्थापना करण्यात आली :==> डिसेंबर 1953
  • कोसन क्रेडीट कार्ड योजनेची महाराष्ट्रातील सुरुवात सन 1999  मध्ये
  • भारत सरकारने बालीकांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, त्या योजनेचे नाव => धन लक्ष्मी
  • 2007 सालचा साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता : डोरिस लेसिंग
  • फिफा फूटबॉल  खेळाशी संबंधित आहे.
  • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा कधी अंमलात आला ? फेब्रुवारी 2006
  • राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व  (BPL) दारिद्र्य रेषेखालील कार्ड धारकांना किंवा कुटुंबियांना लाभ देणारे पहिले राज्य: हरियाणा
  • लोकसभेच्या पहिल्या  महिला अध्यक्ष : श्रीमती मीराकुमार
  • महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा आत्महत्येच्या प्रश्नावर उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष: नरेंद्र जाधव
  • २०१० मध्ये आर्थिक गुंतवणुकीत या राज्याने देशात पहिला क्रमांक पटकाविला: महाराष्ट्र
  • दक्षिण महाराष्ट्रातील जुन्या गणेश बँक ऑफ कुरुंदवाडचे  कोणत्या बँकेत विलीनीकरण करण्यात आले: फेडरल बँक
  • महाराष्ट्रात बॉम्बे मनीलेन्डर्स  अक्ट कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 1946
  • ओपेक (OPEC ) चे मुख्यालय कुठे आहे? विएन्ना
  • नियोजनाचे  कोणते प्रतिमान गांधीजींच्या दृष्टीकोनाशी संबंधित आहे? पुरा (PURA) प्रतिमान  

वेध प्रश्नपत्रिकांचा-2

वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------
  • 1857 च्या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू - मुस्लीम ऐक्य होय.
  • अनंत कान्हेरे यांनी 1909  मध्ये नाशिकचे कलेक्टर क्सन यांचा वध केला.
  • राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते.
  • 'पावर्टी अन्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया ' हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला.
  • मार्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909  साली पास झाला.
  • बिनेट मिशन ने भारतची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती या दोन्ही योजना फेटाळल्या.
  • भारतातील पहिली रेल्वे मुंबई आणि ठाणे दरम्यान 1853 साली धावली.
  • मुस्लीम लीगची स्थापना 1906 साली झाली.
  • आग्रा शहराचे संस्थापक सिकंदर लोधी होत.
    (अहमदाबाद चा संस्थापक : सुलतान अहमद शाह )

वेध प्रश्नपत्रिकांचा-1

वेध प्रश्नपत्रिकांचा

वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------

  • स्रीयांना मतदानाचा अधिकार देणारा प्रथम देश : न्यूझीलंड
  • राष्ट्रीय रोजगार हमी कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो?  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा.
  • कोणत्या राज्यात राज्य शासनाने 'महिला न्यायालय' स्थापण्याचा निर्णय घेतला आहे? आंध्रप्रदेश.
  • 2009 ची  स्नूकर चॅम्पियनशिप पंकज अडवाणीने कोणाला पराभूत करून पटकविली?  सौरव  कोठारी
  • कोणत्या देशाने 'ग्रीन हाउस वायूंच्या ' नियंत्रणासाठी जगातला पहिला उपग्रह सोडला?: जपान
    (जाक्सा (JAXA ) या जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने   23 जानेवारी 2009  रोजी इबुकी (IBUKI ) या नावाने ओळखला जाणारा GOSAT (Greenhouse Gases Observing Satellite)  अंतराळात पाठवला. तो कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन वायूंचे प्रमाण मोजेल. जपानी भाषेत ' इबुकी' चा अर्थ होतो 'श्वास'.)
  • भारत सरकारची 'लाडली '  योजना कोणाच्या संदर्भात आहे? : लहान मुलींसाठी
    भारत सरकारच्या 'महिला आणि बाल कल्याण विभागा'ची ही योजना आहे.