Saturday, February 4, 2012

प्रश्नमंजुषा-2


Top of Form


1.
अलीकडेच निधन पावलेले करुणानिधी यांनी ________ या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषविले होते.

A.
केरळ

B.
तामिळनाडू

C.
कर्नाटक

D.
आंध्रप्रदेश



2.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अस्थायी सदस्य पदी भारताची ______ पासून 2 वर्षांकरिता  निवड झाली आहे.

A.1
जानेवारी 2010

B. 1
जानेवारी 2011

C. 1
एप्रिल 2010

D. 1
एप्रिल 2011


3.
पहिल्या अर्थ आयोगाची नेमणूक _______या वर्षी करण्यात आली होती.

A.1950

B.1951

C.1952

D.1955




4.
सध्या अमेरिकेचे इतर देशांविषयीच्या धोरणासंबंधी महत्त्वाची कागदपत्रे प्रसिध्द केल्यामुळे चर्चेत असलेल्या 'विकीलिक्सचे प्रमुख _______हे आहेत.

A.
ज्युलिअन असांज

B.
मार्क झुकेर्बेर्ग

C.
बिल गेट्स

D.
कार्लोस सेलू



5.
युनोद्वारे कार्बन क्रेडीट प्राप्त केलेली ______हि जगातील पहिली रेल्वे ठरली.

A.
कोलकता मेट्रो

B.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन

C.
वूहनगुआंगझहौ हाय-स्पीड रेल्वे

D.
लंडन अंडरग्राउंड


6.
युरोपिअन युनियन मध्ये सध्या ____ सदस्य राष्ट्रे आहेत.

A. 25

B. 26

C. 27

D. 30



7. 
समाजसुधारक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमुळे सरकारने संघटीत  केलेल्या 'संयुक्त लोकपाल विधेयक मसुदा ' समितीच्या अध्यक्षपदी _________ हे असून सह-अध्यक्ष पदी________हे आहेत.

A.
अण्णा हजारे, माजी केंदीय कायदा मंत्री शांतीभूषण

B.
अण्णा हजारे, प्रणव मुखर्जी

C.
प्रणव मुखर्जी ,शांतीभूषण

D.
प्रणव मुखर्जी, अण्णा हजारे



8.
महाराष्ट्रातील ________ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली आहे.

A. 240

B. 292.5

C. 366

D. 224 .5


9.
देशातील 38 वाईनरी पैकी______ महाराष्ट्रात आहेत.

A.22

B.18

C. 2

D. 36


10. '
आदर्श ' प्रकरणात या माजी प्रशासकीय अधिकाऱ्याला राज्य मानवाधिकार आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागला.

A.
व्ही.के. वर्मा

B.
सुरजित लाल

C.
रामानंद तिवारी

D.
सुभाष लालाBottom of Form

No comments:

Post a Comment