Thursday, September 26, 2013

प्रश्नमंजुषा

                                                        प्रश्नमंजुषा
1)महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके _________ विभागात आहेत तर सर्वाधिक जिल्हे ____________विभागात आहेत.

A. कोकण ,औरंगाबाद
B. औरंगाबाद ,पुणे
C. नागपूर ,औरंगाबाद
D. औरंगाबाद , औरंगाबाद


2)खालीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे/आहेत?
i) 'स्टेट ऑफ द वर्ल्ड सिटीज' ह्या अहवालानुसार जगातील अतिशय प्रगतीशील अशा 95 शहरांच्या यादीत मुंबई व दिल्लीचा समावेश आहे.
ii) ह्या यादीत व्हिएन्ना (ऑस्ट्रीया) हे शीर्षस्थानी आहे.
A. फक्त (i)
B. फक्त (ii)
C. दोन्ही विधान सत्य
D. दोन्ही विधाने अस


3)आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन' कधी साजरा केला जातो?

A. 15 सप्टेंबर
B. 15 ऑक्टोबर
C. 15 नोव्हेंबर
D. 15 डिसेंबर
 


4)भारतातले पहिले निर्मलराज्य कोणते?

A. महाराष्ट्र
B. तामीळनाडू
C. सिक्कीम
D. आसाम


5)2012 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणत्या संशोधनासाठी दिले गेले ?

A. जी प्रोटीन
B. टी प्रोटीन
C. ए प्रोटीन
D. पी प्रोटीन


6)2012 मध्ये विशेष चर्चेत राहिलेले 'अँल्युरॉन' काय आहे/होते?

A. इंटरनेट ब्राउझर
B. कॉम्प्युटर/इंटरनेट व्हायरस
C. टॅबलेट संगणक
D. नवीन संगणक प्रणाली (Operating System)


7)संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्वच्छ जल स्त्रोत्र विषयक 'विश्व जल विकास रिपोर्ट ' मध्ये एकूण 124 देशांच्या यादीतील भारताचे स्थान कितवे आहे ?

A. 05
B. 88
C. 100
D. 120


8)2012 चा 'सुलभ स्वच्छता' पुरस्कार कोणाला दिला गेला ?

A. अरविंद केजरीवाल
B. बिंदेश्वर पाठक
C. अनिता नैरे
D. साधना आमटे


9)सचिन तेंडुलकर याला 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' या पुरस्काराने सन्मानित करणाऱया ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कोणत्या भारतीय अभिनेत्याचाही अलीकडेच सन्मान केला?

A. नसरुद्दिन शाह
B. अनुपम खेर
C. अमिताभ बच्चन
D. शाहरूख खान


10)महाराष्ट्र राज्य सेंद्रीय शेती धोरण समितीचे अध्यक्ष ___________ हे आहेत.

A. न्या.व्यंकटेश चपळगावकर
B. डॉ. आ.ह.साळुंखे
C. वसंत गोवारीकर
D. डॉ.शंकर राउत


11)ई.एन.राममोहन समिती _______________ ह्या कारणासाठी नेमण्यात आली .

A. विद्यापीठ अनुदान
B. महिला आरक्षण
C. बाबरी मस्जिद चौकशी
D. दांतेवाडा येथील माओवादी हल्ला चौकशी


12)हरियाणा सरकारने लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ____________ हे वेबपोर्टल सुरु करण्यात आले.

A. संतुष्ट
B. समाधान
C. लोकमानस
D. पीपल-फर्स्ट


13)पवन उर्जा निर्मितीत भारतचे जागतिक स्थान ______आहे .

A. 2रे
B. 3रे
C. 4थे
D. 5वे


14)साक्षरता मोजताना भारतात किती वयावरील व्यक्तीचा विचार केला जातो ?

A. 4 वर्षे वरील
B. 5 वर्षे वरील
C. 6 वर्षे वरील
D. 7 वर्षे वरील


15)संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा धाडसी निर्णय इंदिरा गांधींनी ___________ या वर्षी घेतला.

A. इ.स. 1971
B. इ.स. 1969
C. इ.स. 1977
D. इ.स. 1975
 


16)इ.स.1916 मध्ये झालेला 'लखनौ करार ' हा ____________ ह्यांच्यात झाला.

A. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लीम लीग
B. इंडियन नॅशनल काँग्रेस मधील जहाल आणि मवाळ गट
C. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
D. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि खिलापत चळवळीतील नेते


17)भारताने पोखरण-2 अणुचाचण्या ________मध्ये घेतल्या.

A. जानेवारी 1974
B. जानेवारी 1997
C. मे 1974
D. मे 1998


18)सन 2010 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेकडून _________वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते.

A. जागतिक साक्षरता
B. पर्यावरण रक्षण
C. आंतरराष्ट्रीय जैवविविधता
D. दहशतवाद विरोधी


19)रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते ?

A. किरण बेदी
B. सी.डी.देशमुख
C. दीप जोशी
D. विनोबा भावे


20)शिक्षण क्षेत्रातील नोबेल असा लौकिक असलेला 'वाईज पुरस्कार' कोणत्या भारतीयाला अलीकडेच देण्यात आला ?

A. माधव चव्हाण
B. कपिल सिब्बल
C. प्रोफेसर यशपाल
D. यापैकी ना
 
 
 

No comments:

Post a Comment